श्री नामदेव महाराजांचा प्रसिद्ध अभंग "आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरिच्या दासा ॥" असा आहे. या अभंगावरील निरुपणात संतांच्या कृपेचे मोठेपण वर्णिले आहे. संत परीक्षा कठोर घेतात पण उत्तीर्ण शिष्यावर कृपा देखील तेव्हढीच भव्य स्वरुपाची करतात. यावर चिंतन या कीर्तनामध्ये मांडले आहे. आख्यानामध्ये श्रीसाईनाथांनी काशीराम शिंप्यावर परीक्षा घेऊन अंती कृपा कशी केली हा प्रसंग मोठा रंगतदार पणे सादर केलेला आहे.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org